रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

खंडू कानडे यांचे अल्पशा आजाराने निधन

खंडू कानडे यांचे अल्पशा आजाराने निधन

नळदुर्ग/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील चिंकुद्रा येथील रहिवासी असलेले खंडू नागप्पा कानडे वय 75 यांचे दि 17 रोजी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,3 मुले,5 मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे ते शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार भैरवनाथ कानडे यांचे वडील होते खंडू कानडे यांच्यावर दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,ग्रामस्थ उपस्थित होते




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...