तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जवळ ऊसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे मयतमध्ये पती व पत्नी व त्यांच्या एका लहान मुलाचा समावेश आहे राजेंद्र राठोड वय 30,ललिता राठोड 28,मुलगा स्वप्नील राठोड वय 05 रा रामतीर्थ तांडा हे जागीच मयत झाले आहेत तसेच दोन शेळ्या ही मृत पावल्या आहेत आणखी काही लोक जखमी गंभीर असून जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
ऊसाचा ट्रक पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ… तुळजापूर /प्रतिनिधी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्यांना त्रास देवू नये,...
-
नळदुर्ग/प्रतिनिधी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने वात्सल्य सामाजिक संस्था,नळदुर्ग यांच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना नळदुर्ग व पशुसंवर्धन व...
-
टेलरनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी रजाक शेख यांची निवड तुळजापूर /सिद्दीक पटेल तुळजापूर तालुक्यातील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा